मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

मंगलवार, 8 अक्तूबर 2013

आपण ठाम असलो तर अपूर्ण

आपण ठाम असलो तर
(Only 1 page was available on Kriti dev font)
मी प्रच्चासकीय सेवेत प्रवेच्च केला तेव्हाची म्हणजे १९७४ मधली गोष्ट! तेव्हा आमच्या पिढीसमोर मुख्य ध्येय होतं ते देच्चहितासाठी काहीतरी चांगलं काम करायचं, आपल योगदान द्यायचं असं ! लोकसेवा द्यायचं असं ! लोकसेवा आणि देच्चसेवेसाठी प्रच्चासन हे उत्कृष्ट माध्यम  आहे आणि देच्चसेवेसाठी जास्तीत जास्त काम करायचं अच्ची प्रेरण धेऊन भी या क्षेत्रात आले. खरं त्हणजे महाराष्ट्रीय तरूण-तरूणी या पराक्षानां बसत  नाहीत. मागे पडतात असा एक समज दृढ आहे. पण मला असं वाटत की इतर राज्यात अच्चा संधी फारच्चा नाहीत. त्यामुळे तिकडे प्रच्चाकीय नोकरी हाच प्रमुख पर्याय असतो. अर्थात आय.ए.एस.च्या परीक्षेतही बुध्दिमतेचा खरा कस लागतो आणि तिकडे महाराष्ट्रीय तरूणही वेगाने वळत आहेत आणि यच्चस्वी होत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

     अर्थात आय.ए.एस. होणार म्हटल्यावर सगळयांच्या डोळयांसमोर येंत ते या नोकरीतलं ग्लॅमर. पण या पदासाठी असलेल्या सोयी जनतेची कामं वेगाने, नीट व्हावीत यासाठी असतात हे उघड आहे. पण आपल्याकडे झालं आहे असं की लोकांचं हित कच्चात आहे हे जाणून घेण्यात राज्यकर्ते तर अपयच्ची ठरले आहेतच पण दुसन्या बाजूला लोकांना काय हवं आहे, ते सोप्या रितीने कसं देता येइल याचं भान नोकरच्चाहीला नाही. त्यामुळेच लोकाभिमुख नसलेलं पच्चासन हे आजच्या नोकरच्चाहीचं अपयच्ची आहे. अथात त्यातही तेवढाच भाग नाही. एवढी सगळी यंत्रणा चालते ती नियमांवर आणि मला जर कुणी त्या चौकटीतला व्यक्ती नियम करून द्यायला सांगितले, मी ते करून दिले पण अंमलबजावणी करताना त्यात किचकटपणा येत असेल तर ते त्या नियमांच अपयच्च आहे. नियम कितीही उतम असले तर ते त्या नियमांच अपयच्च आहे. नियम कितीही उतम असले तरीही लोकांना ते अडचणीचे ठरत इसतील तर ते बदलायलाच हवेत. पण त्यासाठी लोकांपयंत  जायला हवं. आपल्याकडे किती महापालिका आयूक्त सिटीबसधून पवास करतात ? अन्यथा लोकांच्या तकारी त्यांना कच्चा समजणार ? अगदी या पातळीवर जाऊन इमलजावणीचे फायदे तोटे काय आहेत याची चाचपणी व्हायला हवी. पण आज जो राज्यकते आणि नोकरच्च्हा यांच्यात जो संघष निमाण झाला आहे तो ÷अधिक अपयच्ची कोण ' याच मुद्यावरचा आहे.

     अच्चा      



कोई टिप्पणी नहीं: